Saturday, June 11, 2011

मी




"चल निघते मी आता" शब्द तुझे कानी पडले .
त्यावेळी डोळे तुझे भरले होते.
डोळ्यात माझ्या पाणी आले नाही तरी
काळीज मात्र माझे चिरले होते !!
XX

येणारा पावसाळा आतामाझ्यासाठी खूपच वेगळा असेल.
येणारी आठवण तुझी पावसामध्ये वैशाखवणवा भासेल.
XX

दुखला देखील आता खूप दुख होऊ लागले आहे.
दुख स्वताहून आता माझे सांत्वन करू लागले आहे
दुखला कधीच असा घाबरलो नाही मी
म्हणून दुख स्वाहून मला सुख मिळावे
यासाठी ईश्वर चरणी लोळू लागले आहे
XX


काळीकुटरात्र होती पण त्यामध्ये मी माझी रस्ता चुकवली नाही
जखम होती सलत मनात पण मी ती कुणालाच दाखवली नाही
माहित होते मला कोणीच विचारणार नाही जगतोस तु कुणासाठी.
म्हणून मी सांत्वनासाठी कुणाकडेच कधीच मान झुकवली नाही



No comments:

Post a Comment

सावळेपण

नकोस कमी लेखू सावळ्या रंगास, गे सखे, गोपिकांचा मनमोहन सावळाच आहे। कानडा तो राजा पंढरीचा, रंग नव्हे तो—श्रद्धेचा प्रकाश आहे। डोळ्यां...