Thursday, March 10, 2011

वादळ

सहानभूती नकोच होती खरेखुरे प्रेम हवे होते
ते तर मिळाले नाहीच पदरी फक्त निराश्याच आली
वाट्याला आलेले वादळ मात्र माझ्यासाठी नवे होते.
.............................................गजानन

No comments:

Post a Comment

असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!

“असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!” खऱ्या माणसांची नेहमी गळचेपी होते… त्यांचा आवाज नेहमीच दाबला जातो. पण गंमत अशी आहे की, अनेकदा आपला ...