आज काल कोणी सोम्या गोम्या उठतो आणि आंदोलनास उभा राहतो. पण तसे पहिले तर आंदोलनाचा शेवटपर्यंत पाठ पुरावा करण्याची धमक कुणातच नसते. आणि ते तसे पहिले तर मांडलेल्या आपल्या मागण्या पूर्ण होई पर्यंत आंदोलक त्याचा पाठ पुरावा करून ते तडीस नेतील याची देखील ग्यारंटी येथे नाही देत येत येथे . कारण मुळात आंदोलकच त्यांचा आंदोलनाचा विषय काय हे विसरून गेलेले असता,, मग त्यांना फक्त पैसा आणि प्रसिद्धी मिळाले कि झाले. आम्ही मात्र हाय हाय अश्या आरोळ्या ठोकायच्या आणि शेहर करत बसायचे .. फळे न लागणाऱ्या वांझ झाडाला पोसल्या सारखे . त्याच पैसे खाऊ आंदोलकांच्या बुडाला चटका देणारी व वर्मावर घाव घालणारी हि ग्राफिटी मला भावली म्हणून मी ती तुमच्या समोर सादर करतो आहे... मूळ लेखक मात्र कोण माहित नाही ज्याचा ह्या ग्राफिटीवर पूर्ण हक्क आहे ....@गजानन माने
"ज्यांच्या उदरात आकार घेत मी या जगात आलो, ज्यांच्या प्रेमातूनच श्वासाला अर्थ मिळाला, ती माझी जन्मदात्री – आई... आणि ज्या भाषेत मी पहिल्यांदा 'आई' म्हणालो, जिच्या अंगाई गीतात , शब्दांत मला उब सापडली, ती माझी मातृभाषा – मराठी… या दोघींच्या ऋणात मी जन्मभर बांधलेलो आहे, कारण त्यांनीच मला जगायला आणि बोलायला शिकवलं… त्यांच्या चरणीच माझा हा छोटासा ब्लॉग, मनापासून समर्पि "आई आणि मातृभाषा – या दोन गोष्टींचं ऋण शब्दांनी फेडता येत नाही… पण हा छोटासा प्रयत्न त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी."
Subscribe to:
Post Comments (Atom)
सावळेपण
नकोस कमी लेखू सावळ्या रंगास, गे सखे, गोपिकांचा मनमोहन सावळाच आहे। कानडा तो राजा पंढरीचा, रंग नव्हे तो—श्रद्धेचा प्रकाश आहे। डोळ्यां...
-
पानिपतनंतर मराठ्यांचे पुनरागमन : खरा इतिहास (१७६१–१७७१) १७६१ साली तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. हा पराभव केवळ लष्करी...
-
मी कधी तुझ्यासमोर काही बोललो नाही, पण मनाने मात्र प्रत्येक भावना ओरडून सांगितली होती. तू त्यातील कदाचित कधीच काही समजली नाहीस, पण मी मात्र ...

No comments:
Post a Comment