




जीवनात प्रत्येक वळनावर कोणी साथसंगत करीलच का हें सांगता येत नाही. पण जर प्रबळ शब्दच आपल्या सोबत असतील तर जीवनातील कोणतेही संकट परतवता येते आणि त्यामधून सहीसलामत तारून जाता येते हेच मी आजपर्यंतच्या जीवन प्रवाहात शिकलो तेच हें शब्दांचे प्रबळ शब्दसमर्थ रणांगण . पण या रणांगणात अनेकान अनेक प्रकारे दिन होउन शेवटी जगण्याची धडपड करावी लागतेच त्याचेच हे सचित्र वर्णन
तुझ्या कवितां पैकी आवडलेली हि सर्वात जास्त आवडती कविता यात नुसते माझेच प्रोफाईल नेम आहे
ReplyDeleteहो का धन्यवाद
ReplyDelete