Wednesday, February 9, 2022

आयुष्याचा शेवट

आयुष्याच्या शेवटी . . आठवणींचे गाठोडे सोडून बसू तेंव्हा आल्हाददायक आठवणी सोबत असायला हव्यात . . त्यासाठी तरुणपणी परोपकाररुपी चॅप्टर हा जास्त भरलेला असायला पाहिजे . तरच शेवट शांत होत असतो.

No comments:

Post a Comment

सावळेपण

नकोस कमी लेखू सावळ्या रंगास, गे सखे, गोपिकांचा मनमोहन सावळाच आहे। कानडा तो राजा पंढरीचा, रंग नव्हे तो—श्रद्धेचा प्रकाश आहे। डोळ्यां...