Wednesday, February 9, 2022

आयुष्याचा शेवट

आयुष्याच्या शेवटी . . आठवणींचे गाठोडे सोडून बसू तेंव्हा आल्हाददायक आठवणी सोबत असायला हव्यात . . त्यासाठी तरुणपणी परोपकाररुपी चॅप्टर हा जास्त भरलेला असायला पाहिजे . तरच शेवट शांत होत असतो.

No comments:

Post a Comment

असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!

“असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!” खऱ्या माणसांची नेहमी गळचेपी होते… त्यांचा आवाज नेहमीच दाबला जातो. पण गंमत अशी आहे की, अनेकदा आपला ...