"ज्यांच्या उदरात आकार घेत मी या जगात आलो, ज्यांच्या प्रेमातूनच श्वासाला अर्थ मिळाला, ती माझी जन्मदात्री – आई... आणि ज्या भाषेत मी पहिल्यांदा 'आई' म्हणालो, जिच्या अंगाई गीतात , शब्दांत मला उब सापडली, ती माझी मातृभाषा – मराठी… या दोघींच्या ऋणात मी जन्मभर बांधलेलो आहे, कारण त्यांनीच मला जगायला आणि बोलायला शिकवलं… त्यांच्या चरणीच माझा हा छोटासा ब्लॉग, मनापासून समर्पि "आई आणि मातृभाषा – या दोन गोष्टींचं ऋण शब्दांनी फेडता येत नाही… पण हा छोटासा प्रयत्न त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी."
Thursday, November 28, 2019
कर्ण
कर्ण, कर्णाची बाजू सत्याची कि असत्याची माहित नाही. पण एक मात्र खरे सारे जग विरोधात असताताना तो आपल्या मित्राची बाजू घेऊन त्याचे पाठीशी ठाम उभा होता . हाच खरा त्याचा कर्तृत्वपणा नाही का ? कारण आपल्या कठीण पडत्या क्षणी ज्यांनी ज्यांनी आपल्याला हात दिला, साथ दिली त्यांच्या सोबत तुम्ही नेहमी रहा. अगदी तुमचा त्यामध्ये शेवट होणार असेल तरी माघार नको हीच शिकवण दानशूर कर्ण आपल्याला त्यांचा आचरणातून शिकवून जातो . . म्हणूच तो असत्याचा बाजूने जरी उभा असला तरी . . तसा मित्र दुर्योधन याना लाभणे हे देखील त्यांचे भाग्यच नाही का ? कारण असा मित्र अर्जुनाला श्रीकृष्ण सोडले तर कुठे लाभला होता . . ??
गजानन रा. माने दिनांक २८. ११. २०१९
Subscribe to:
Post Comments (Atom)
असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!
“असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!” खऱ्या माणसांची नेहमी गळचेपी होते… त्यांचा आवाज नेहमीच दाबला जातो. पण गंमत अशी आहे की, अनेकदा आपला ...
-
पानिपतनंतर मराठ्यांचे पुनरागमन : खरा इतिहास (१७६१–१७७१) १७६१ साली तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. हा पराभव केवळ लष्करी...
-
मी कधी तुझ्यासमोर काही बोललो नाही, पण मनाने मात्र प्रत्येक भावना ओरडून सांगितली होती. तू त्यातील कदाचित कधीच काही समजली नाहीस, पण मी मात्र ...
-
ज्याच्या-त्याच्या अपेक्षांचा भार वाहतच गेलो, त्यांच्या गरजा पूर्ण करत करत स्वतःला बाजूला सारत गेलो. सगळ्यांना आपलं दुःख मोठं वाटलं, आणि म...
No comments:
Post a Comment