Tuesday, November 8, 2011

आयुष्याचा प्रवास ...!!!


आयुष्याचा प्रवास तसा एकाकीच असतो
वाटेत भेटणारे नुसतेच वाटसरू असतात.
नातेलाऊन वाटसरू ते खोल मनात रुतून बसतात
कांही दीर्घकाळ तरी कांही क्षणासाठी
साथ सोबत करीत असले तरी
पैलतीर हें एकठ्यानेच गाठायची आसते.
पैलतीर गाठता-गाठता अनुभवरुपी
शिदोरी सारावांसाठी समान वाटायची आसते.
@गजानन माने.

No comments:

Post a Comment

सावळेपण

नकोस कमी लेखू सावळ्या रंगास, गे सखे, गोपिकांचा मनमोहन सावळाच आहे। कानडा तो राजा पंढरीचा, रंग नव्हे तो—श्रद्धेचा प्रकाश आहे। डोळ्यां...