Tuesday, November 8, 2011

आयुष्याचा प्रवास ...!!!


आयुष्याचा प्रवास तसा एकाकीच असतो
वाटेत भेटणारे नुसतेच वाटसरू असतात.
नातेलाऊन वाटसरू ते खोल मनात रुतून बसतात
कांही दीर्घकाळ तरी कांही क्षणासाठी
साथ सोबत करीत असले तरी
पैलतीर हें एकठ्यानेच गाठायची आसते.
पैलतीर गाठता-गाठता अनुभवरुपी
शिदोरी सारावांसाठी समान वाटायची आसते.
@गजानन माने.

No comments:

Post a Comment

असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!

“असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!” खऱ्या माणसांची नेहमी गळचेपी होते… त्यांचा आवाज नेहमीच दाबला जातो. पण गंमत अशी आहे की, अनेकदा आपला ...