एखाद्या घाटातून जाताताना . .वाहने सावकाश हाका असे फलक हमखास पाहायला भेटतात . . हे सावधानतेच सुचकच असते. पण,जीवनाची गाडी हाकताना अशीच वेडीवाकडी वळणे जीवनाच्या रस्त्यावर येतात . आपला पुढचा प्रवास नीट आणि सुखकर व्हावा असे वाटत असेल तर थोडे वाकडे व्हावेच लागते परस्थितीनुसार. तरच उचित ध्येयास आपण पोहचू शकतो, नाही का ?
No comments:
Post a Comment