आयुष्याचा प्रवास तसा एकाकीच असतो
वाटेत भेटणारे नुसतेच वाटसरू असतात.
नातेलाऊन वाटसरू ते खोल मनात रुतून बसतात
कांही दीर्घकाळ तरी कांही क्षणासाठी
साथ सोबत करीत असले तरी
पैलतीर हें एकठ्यानेच गाठायची आसते.
पैलतीर गाठता-गाठता अनुभवरुपी
शिदोरी सारावांसाठी समान वाटायची आसते.
@गजानन माने.
No comments:
Post a Comment